Posts

संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन

Image
 जागतिक विज्ञान दिन : संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोण  कोणासाठी...?  आज 10 नोव्हेंबर अर्थात अनेक दिन विशेष असण्याबरोबर *जागतिक विज्ञान दिन* सुद्धा आहे ... भारतीय संविधानात वैज्ञानिक विचार अंगिकारण्याचा नि तो वाढीस नेण्याची जबाबदारी नागरिकांबरोबरच संविधानिक संस्थावर टाकली आहे ... भारतीय नागरिकांचा विवेक जागृत रहावा ... त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं विचार करावा ...अंधभक्तीनं कुठलीही गोष्ट स्वीकारु नये...  कोणतीही गोष्ट घडण्यामागं वैज्ञानिक कारणं असतात ...कारण कारक भाव असतो ...त्यामागची कारणं चिकित्सकपणे शोधण्याचा प्रयत्न करू नये ... अंध श्रद्धांच्या मागं लागून देशाचा नि त्यातील नागरिकांचे कोणत्याही स्वरूपात शोषण होणार नाही याची खबरदारी संविधानिक पदावर बसलेल्या पदाधिकाऱ्यानी घ्यावी असा संविधानातील या तरतुदीचा खरा अर्थ आहे ... पण आज देशात संविधानिक पदावर बसलेले किंवा बसवलेले पदधिकारीच अंधश्रद्धा पसरवण्यात नि वाढवण्यात आघाडीवर असतात ...त्यात संशोधक , वैज्ञानिक , लोकप्रतिनिधी ,मंत्री , प्रशासनातील अधिकारी , न्यायाधीश ,न्यायमूर्ती ,शिक्षक नि प्राध्यापक हे आघाडीवर असतील तर सर्व...

आठवणी फाउंटन पेनच्या

Image
 जागतिकफाउंटन पेन दीनानिमित्त  *आठवणी फाउंटन पेनच्या दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक शाई पेन दिवस (फाउंटन पेन डे) साजरा केला जातो... आज ही मला फाउंटन पेन अर्थात शाईचा पेन हा माझा आवडता पेन आहे ... शाळा नि महाविद्यालयात  असताना नवीन शाईचा पेन घेणं हा माझा छंद होता ... आजही माझ्या संग्रही काही पेन आहेत ...  औरंगाबादला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात    पदवियोत्तर पदवीच्या शिक्षणासाठी 1988 मध्ये आलो असता औरंगपुऱ्यातील अभय पेन सेंटर हे पेन खरेदीचं ठिकाण झालं ... नवीन पेन आला नि तो माझ्या बजेटमध्ये असला की मी तो पेन घेत असे ...  पेनच्या निफ ,,वेगवेळ्या रंगाच्या शाईच्या दौत माझ्याकडे असतं ...प्रामुख्यानं निळी शाही तर असेच पण काळ्या , हिरव्या , जांभळ्या रंगाच्या दौत ,शाही भरण्यासाठी प्लास्टिक पंप, काही पेन मध्ये शाही भरण्याची व्यवस्था असे ... हल्ली रिफिल नि युज थ्रोच्या पेनमुळे शाही च्या फाउंटन पेनची क्रेज लयास गेली आहे... हाताला नि कपड्यांना शाही लागण्याच्या संकल्पनेतून फाउंटन पेनचं गायब झाल्या ... फाऊंटन पेनच्या खूप आठवणी आह...

संवेदनशील व कणखर राष्ट्रपती के आर नारायणन

Image
 संवेदनशील व कणखर राष्ट्रपती,  के आर नारायणन दिवंगत राष्ट्रपती के .आर . नारायणन हे देशाच्या एकूण राष्ट्रपतीत उच्च शिक्षित आणि तितकेच विद्वान , परराष्ट्र विषयातील तज्ज्ञ , विचारवंत राष्ट्रपती होते ... त्यांच्या स्वभावात नि वागणुकीत प्रचंड नम्रता पण तितकीच कणखरपणा होता ... भारतीय संविधान नि त्यातील मूल्यांवर त्यांची केवळ श्रद्धा नव्हती तर ती मूल्य प्रत्यक्षात कृतीत आणणाऱ्या पैकी ते एक राष्ट्रपती होते... भारतरत्न , सावधानकार , विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केवळ श्रद्धा नव्हती तर ते त्यांचे खरेखुरे #आयडॉल  होते ...  आदर्श होते ... प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांपैकी ते एक होते ...परदेशात उच्च शिक्षण घेऊन देशाची सेवा करणाऱ्यापैकी ते एक होते ...  केरळमधील उझवूर येथे 27 ऑक्टोबर 1920 रोजी जन्म  झालेल्या  नारायणन यांचं  नवी दिल्ली येथे 9 नोव्हेंबर 2005 रोजी निर्वाण झालं ...आज त्यांची #पुण्यतिथी ...त्यांना #विनम्रअभिवादन.... भारताचे दहावे राष्ट्रपती राहिलेले  कोचिरील रामन नारायणन उर्फ के. आर. नारायणन यांची खरी जन्म त...

विवेकवादी डॉ. नरेंद्र दाभोळकर

Image
 #डॉनरेंद्रदाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त,  त्यांना विनम्र अभिवादन  डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सामाजिक कार्यकर्ते नि पुरोगामी विचारवंत ... पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक , परिवर्तनवादी , सामाजिक क्षेत्रातील ते अजातशत्रू ... आयुभर विज्ञानवाद ,विवेकवाद नि समतावादी विचारांचा केवळ आग्रह धरला नाही तर त्यासाठी सक्रिय काम केलं ... अंधश्रद्धा निर्मूलन हे त्यातीलच एक अग्रभागी असलेलं त्यांचं कार्य ... हेच त्यांचं जीवित कार्यही झालं होतं ...पण समाजातील श्रद्धांचा बाजार मांडून त्यावर पोळी भाजणाऱ्यांना हे खटकत होतं ... काहींना हा आपल्या धार्मिक कार्यातील अडथळा वाटु लागला ... लोकांच्या श्रद्धांच्या अडून सर्व प्रकारच्या शोषणाच्या आड  दाभोळकर येतायत असं काहींना वाटतं होतं ...  डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं  माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झालं होतं ... त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं होतं ... ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते...  कबड्डीवर उपलब्ध असल...

महात्मा गांधींनी कपडे न पाहने की शपथ ली थी... !!!

Image
  इन तीन औरतों की वजह से, महात्मा गांधी ने कपड़ें ना पहनने की    आज महात्मा गांधी की पुण्यतिथी है ...उन्हे विनम्रता से प्रणाम ...💐💐💐 औरतों के पास आने के लिए साड़ी नहीं थी ... इस बात को देखकर महात्मा  गांधी जी को काफी बड़ी धक्का लगा ...  अहिंसा और एकता में विश्वास रखने वाले महात्मा गांधी जी का पूरा जीवन वैसे तो दुखों से भरा हुआ रहा है ... उन्होंने देश को आजाद कराने में कोई कसर नहीं छोड़ी ... सत्य, अहिंसा और धर्म के रास्ते पर चलते हुए उन्होंने अंग्रेजों को भारत से भगाकर ही दम लिया ...  आपने गांधी जी के कई आंदोलनों के बारे में तो अवश्य ही सुना होगा...  इन्ही में से एक था चंपारण आंदोलन ...  आपको बता दें कि इस आंदोलन को अब 100 साल पूरे हो चुके हैं लेकिन गांधी जी के लिए यह सफर आसान नहीं था ... जब वे चंपारण आए थे तो यहां के आम लोग उन्‍हें जानते भी नहीं थे ... चंपारण आंदोलन के शुरुआती दिनों में महात्मा गांधी को कई प्रकार का संशय था...  आपने महात्मा गांधी को जब देखा तो अक्सर धोती में ही देखा होगा...  क्या आप जानते है कि इसके पीछे भी एक कारण था...

हवामान खात्याचे उन्हाळ्यातील अंदाज

Image
अलीकडे भारतीय हवामान खात्याचे उन्हाळ्यातील अंदाज खरे ठरत आहेत ... चार दिवसांपूर्वी मराठवाड्यातील चार अन विदर्भातील काही जिल्ह्यात बुधवारी म्हणजे 18 मार्च 2020 हवामान ढगाळ राहील ... पाऊसही पडेल असा अंदाज व्यक्त केला होता ...आणि तो शंभर टक्के खराही ठरला ...पावसाळ्यात असे अंदाज खरे ठरले तर किती बरं होईल असं एक मित्र म्हणाला ... पुढे तो मी सरकारी अधिकारीअसल्यानं खूप काही बोलला ... मी मात्र निमूटपणे त्याचे बोलणे ऐकून घेतले ... जणू काही त्याचे म्हणणे हवामानखत्यापर्यंतन मी पोहचा वे असाच त्याचा अविर्भाव होता ... असो पण आज दिवसभर लातूरचे वातावरण ढगाळ राहिलं ...अचानक साडे पाचला गडगडाट ... जोराचा वारा सुटला ...त्यासोबत पावसाचे थेंबही आले ...अन त्यासोबत अर्धे लातूर शहर अंधारात गेले ...सायंकाळी पावणे सहा पासून औसा रोडच्या दोन्ही भागातील वीज गुल आहे ... कॅडलच्या प्रकाशात फेसबुकच्या वालवर ...वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहतोय ... वीज पुरवठा कधी सुरू होणार याचा अंदाज मात्र नाही ...आता एकट्यालाच कॅडल डिनर घ्यावे लागेल असे दिसतंय 

शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ

Image
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज जयंती . दि. १७ मार्च १९१० रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊन सुद्धा तत्कालिन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले. तथापि , महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या मुलीच्या शैक्षणिक कार्याला गती मिळत गेल्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनुताई होत्या .अनुताई शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी बोर ्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला. तेथे १९४७ ते ९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने आदिवासी आणि ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान आणि प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणा-या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबा...

महान पराक्रमी मल्हारराव होळकर ...!!!

Image
आज मल्हारराव होळकर यांची जयंती. हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारे हे मूळ पुरुष होतं . मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही. आज मल्हारराव होळकर यांची जयंती .१६ मार्च १६९३ रोजी मल्हाररावांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे जवळचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. त्याकाळी तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनवत असे . त्यामुळं महापराक्रमी योद्धा म्हणूनच त्यांची ओळख करून दिली पाहिजे , पण काही इतिहासकारांनी त्यांच्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी त्यांच्याशी जोडून त्यांच्या पराक्रमास गालबोट लावण्याचा प्रयत्न केला . तथापि , आता काही काही इतिसकारांनी मल्हारर...

याद राही मासूम रजा की ...!!!

Image
हिंदी और उर्दू कवी , महाभरात के पटकथा और सवांद लेखक राही मासूम रज़ाजी का निधन 15 मार्च 1992 मे हुवा .इसी वजहसे उनकी याद आई . इनका जन्म १ सितंबर, १९२५- को गजीपुर जिले के गंगौली गांव मे हुवा . और १५ मार्च १९९२ को उनका देहांत हुवा . और प्रारंभिक शिक्षा-दीक्षा गंगा किनारे गाजीपुर शहर के एक मुहल्ले में हुई थी. बचपन में पैर में पोलियो हो जाने के कारण उनकी पढ़ाई कुछ सालों के लिए छूट गयी, लेकिन इंटरमीडियट करने के बाद वह अलीगढ़ आ गये और यहीं से एम. ए .  करने के बाद उर्दू में `तिलिस्म-ए-होशरुबा' पर पीएच.डी. की . पीएच.डी. करने के बाद राही अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय, अलीगढ़ के उर्दू विभाग में प्राध्यापक हो गये और अलीगढ़ के ही एक मुहल्ले बदरबाग में रहने लगे. अलीगढ़ में रहते हुए ही राही ने अपने भीतर साम्यवादी दृष्टिकोण का विकास कर लिया था और भारतीय कम्युनिस्ट पार्टी के वे सदस्य भी हो गए थे . अपने व्यक्तित्व के इस निर्माण-काल में वे बड़े ही उत्साह से साम्यवादी सिद्धान्तों के द्वारा समाज के पिछड़ेपन को दूर करना चाहते थे और इसके लिए वे सक्रिय प्रयत्न भी करते रहे थे. राही मासूम रज़ा १९६८ ...

अस्पृश्य बच्चे की जान बचाने के वजह से सावित्रीबाईने खुद की जान खतरे मे डाली ...!!!

Image
आज सारी दनिया केरोना व्हाराससे परेशान है . मेडिकल सायन्सने बहोत सारी उन्नत्ती की है . दवईयोकी खोज हो राही है . मेडिकल टेकनोलॉजी की खोज भी जोर पर है . दुनिया के बहोत सारे देश पुरानी बिमारीयोको जडसे उखाड फेकने मे कामयाब हो गये है . फीर भी कुछ बिमारियोके इलाज के लिए दवाईयोकी खोज बाकी है , उसमे केरोना का भी है . उस वजह से सारी दुनिया सदमे में आ गया है . जब दवाईयोकी खोज नही हुई थी उस वक्त प्लेग जैसे बिमारी से बिमार आदमी के संपर्क आनेसे हो जाता था , उस वक्त सावित्रीबाई फुले ने आठ किलोमीटरवर प्लेगसे बिमार विठ्ठल गायकवाड इस अस्पृश्य महार जाती के लाडके को खुद के पिठपर लेकर असप्ताल मे दाखिल किया था . उस बच्चेकी जान तो बच गई मगर , इसीकी वजहसे सावित्रीबाई फुले प्लेग की शिकार हुई और १० मार्च १८९७ को रात ९ बजे उनका देहांत हो गया . सावित्रीबाई फुले ३ जनवरी १८३१को महाराष्ट्र के सातारा जिले के नायगांव में जन्मी. ९ साल की उम्र में उनकी शादी हो गई, ज्योतिराव फुले से हुआ. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले के प्रेरणादायी साथ ने और उनसे मिली शिक्षा ने सावित्रबाई को महिला और समाज की मुक्ति के लिए लड़ने...