बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध
बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध - यशवंत भंडारे हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य समाज हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मियांकडून नाडला गेला होता. सबंध देशात ब्रिटिश कालावधीत समाज सुधारणेचे वारे वाहत असताना हैदराबाद संस्थानात मात्र समाज सुधारणेची थोडी झुळूकही येत नव्हती. छोटे छोटे प्रयत्न होत होते. पण ते सबंध हैदराबाद संस्थानात नव्हते. बाबासाहेबांनी या प्रदेशातील जातवास्तव अनुभवल्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थानासह मराठवाड्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेद्वारे त्यांनी मराठवाड्याला लळा लावला. दोन परिषदा घेऊन सर्वार्थानं संपूर्ण परिवर्तनाला चालना दिली. त्याचा वेध घेणारा हा लेख बाबासाहेबांच्या जयंतीमिनित्त देत आहोत... आधुनिक महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण महात्मा जोतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक, कृतिशील कार्यातून व बांधिलकीतून झाली. सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीनं आधुनिक महाराष्ट्रामध्ये सामाजिक, धार्मिक ...
Comments
Post a Comment